Tag: #DigitalIndia
सरकारच्या कडक नियमनामुळे ऑनलाइन वापरकर्त्यांमध्ये मोठी चर्चा
भारत सरकारने नुकतेच लागू केलेले नवीन सोशल मीडिया नियम (New Social Media Regulations) आता सर्वसामान्य भारतीयांसाठी अनेक अडचणी निर्माण करत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नियंत्रण,...
युपीमध्ये शिक्षकांची ऑनलाइन हजेरी अनिवार्य; शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल लागू!
उत्तर प्रदेश सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शिक्षकांकडून आता ऑनलाइन हजेरी (Digital Attendance) अनिवार्यपणे घेतली जाणार असून, यामुळे...
“आयुष्मान भारत डिजिटल मिशनसह रुग्णालयातील सर्व रुग्ण जोडले जाणार; डिजिटल हेल्थ...
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत आता देशभरातील रुग्णालयांना भेट देणारे सर्व रुग्ण डिजिटल हेल्थ सिस्टीमशी जोडले जाणार आहेत. या उपक्रमामुळे...
‘वंदे भारत’ एक्सप्रेसने जिंकले परदेशी प्रवाशांचेही मन! भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचे जगभरात...
नवी दिल्ली | भारताची अभिमानास्पद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आता केवळ देशांतर्गत प्रवाशांच्याच नव्हे, तर परदेशी पर्यटकांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. अत्याधुनिक डिझाइन, वेग, आरामदायी...
हिमाचल प्रदेश सरकारचा महत्त्वाचा निर्णय — ‘हिम बस कार्ड’ अनिवार्य; विद्यार्थ्यांना...
हिमाचल प्रदेश सरकारने प्रवासी सुविधा अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थी आणि इतर पात्र प्रवाशांना एचआरटीसी (HRTC) च्या...
मुंबई मेट्रो Aqua Line 3 ने विक्रमी प्रवासीसंख्या गाठली — मुंबईकरांचा...
मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा श्वास ठरत असलेली मुंबई मेट्रो Aqua Line 3 (Colaba–Bandra–SEEPZ Corridor) आता प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनत आहे. १३...
ऑनलाइन गेमिंगच्या जगात मोठा बदल – नव्या नियमांसह सरकार सज्ज, खेळाडूंवर...
नवी दिल्ली – ऑनलाइन गेमिंगच्या जगात लवकरच मोठा बदल घडणार आहे. केंद्र सरकारकडून तयार केलेल्या नव्या धोरणांमुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात नवे नियम, परवाने आणि...
महाराष्ट्रात ई-गव्हर्नन्सला नवी चालना! ‘समग्र’ संस्थेशी सामंजस्य कराराच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित शासकीय...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘समग्र’ या संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या करारामुळे महाराष्ट्रात...
ई-क्युजे प्रणालीचे लोकार्पण – सहकार विभागाची अर्धन्यायिक प्रक्रिया आता अधिक जलद,...
मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांशी संबंधित प्रकरणांवर आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने निर्णयप्रक्रिया पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार विभागाच्या ई-क्युजे (e-Quasi-Judicial)...
पुणे शहरात ‘कौशल्यवर्धन केंद्रा’चे भूमिपूजन; टाटा ग्रुपच्या सहकार्याने ७ हजार युवकांना...
पुणे | १४ मे २०२५ :- पुणे शहराच्या औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. टाटा ग्रुप, नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन...