Tag: #AjitPawar
विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक: राज्याच्या विधायी कामकाजाला गती देण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा!
मुंबई • विधानभवनात आज दुपारी १२.४० वाजता राज्याच्या विधायी प्रक्रियेला अधिक सुकर, परिणामकारक आणि दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा....
महाराष्ट्राच्या तिजोरीवरून महायुतीत तणाव चिघळला! निवडणुकीआधी नवे वाद पेटले
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत असताना, सत्ताधारी महायुतीत ‘तिजोरीच्या चाव्या’ या मुद्द्यावरून जोरदार धुसफूस सुरु झाली आहे. राज्याच्या अर्थसत्तेचे श्रेय कोणाकडे? तिजोरीची...
मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचा स्पष्ट संदेश: मुंबईत उभारल्या जाणाऱ्या नवीन...
मुंबई | भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या नव्या बॉम्बे उच्च न्यायालयाच्या संकुलाबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी या प्रकल्पात फिजूल...
“कर्जमाफीचं राजकारण नव्हे, स्थायी उपाय हवे!” – उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दरवेळी कर्जमाफी...
‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ अंतर्गत भव्य ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव’चा भव्य प्रारंभ!
मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ अंतर्गत ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव’चा भव्य उद्घाटन सोहळा पार...
“अतिक्रमण काढा, आमची वाहनं असली तरी काढा!” — अजित पवारांचा अधिकाऱ्यांना...
पिंपरी-चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत अधिकाऱ्यांना कडक आणि स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी “अतिक्रमण काढा,...
मुंबई पोलिसांच्या निवास संकटावर मोठा निर्णय! महाराष्ट्र सरकारकडून ७५ भूखंडांचे पुनर्विकसन,...
मुंबईतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पोलिस निवासाच्या समस्येवर अखेर राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई शहरातील ७५ भूखंडांचे पुनर्विकसन करून ४०,००० नवी...
बीडकरांचे ऐतिहासिक स्वप्न साकार! बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा आजपासून सुरू
बीड – बीडकरांच्या जीवनात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. तब्बल 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला असून आज (17...
चाकण-तळेगाव वाहतूक कोंडीवर अजित पवारांची थेट मैदानात उतरत पाहणी मोहीम
चाकण | गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरातील वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिक, उद्योजक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या गंभीर समस्येचा...
हिंजवडी आयटी पार्क समस्येवरून ग्रामस्थ आक्रमक! न्यायालयात जाण्याची दिली धमकी
हिंजवडी आयटी पार्कच्या रस्ते, वाहतूक व नागरी सुविधांवरील गंभीर प्रश्नांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. सरपंच गणेश जांभुळकरांसह ग्रामस्थांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर...