Tag: #IndianRailways
दिल्ली स्फोटानंतर आग्रा रेल्वे स्थानकावर सुरक्षा तपासणी मोहीम; केवळ एका समाजावर...
आग्रा : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आग्रा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम...
‘वंदे भारत’ एक्सप्रेसने जिंकले परदेशी प्रवाशांचेही मन! भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचे जगभरात...
नवी दिल्ली | भारताची अभिमानास्पद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आता केवळ देशांतर्गत प्रवाशांच्याच नव्हे, तर परदेशी पर्यटकांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. अत्याधुनिक डिझाइन, वेग, आरामदायी...
बिलासपूर रेल्वे अपघाताचे कारण उघड! रेड सिग्नल तोडल्यामुळे घडली भीषण दुर्घटना...
छत्तीसगडमधील बिलासपूर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेचं कारण समोर आलं असून, रेड सिग्नल तोडून ट्रेन पुढे...
पुण्याहून नव्या वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ; प्रवास होणार अधिक वेगवान, आरामदायक!
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होण्यासाठी भारतीय रेल्वेने पुण्याहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या सुरूवातीची घोषणा केली आहे....
📰 मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवास होणार आणखी वेगवान…
मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक गती मिळणार आहे. उपनगरी रेल्वेसेवेत आता जलद गतीचे नवे पर्व सुरू होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय...
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची चूक; कल्याण स्थानकात पोहोचल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने मार्ग चुकून कल्याण स्थानकात पोहोचल्याची घटना घडली आहे. या अकल्पित प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असून रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई...
हावडा नालपूर स्टेशनजवळ सिकंदराबाद-शालिमार एक्सप्रेसचे तीन डबे घसरले; कोणतीही जीवितहानी नाही.
हावडा,: पश्चिम बंगालमधील नालपूर स्टेशनजवळ शनिवारी सकाळी सिकंदराबाद-शालिमार सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. २२८५०) चे तीन डबे रुळांवरून घसरल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व...

