या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “सणासुदीच्या हंगामात मिळालेली ही मदत महाराष्ट्राला भांडवली खर्च वाढवण्यासाठी आणि विकासाच्या गतीस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.”