Tag: #PuneNews
भारती विद्यापीठ पोलीसांची वेगवान कारवाई – तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन...
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने त्यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात...
हिंजवडीतील हृदयद्रावक घटना: कर्मचाऱ्यांची बस जळून खाक, ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
हिंजवडी येथे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे....
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग; १० हून अधिक दुकानं खाक
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात गुरुवारी (२० मार्च) पहाटेच्या सुमारास मोठी आग लागून १० हून अधिक फर्निचरची दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात...
तळेगाव आरोग्य केंद्रात लाच प्रकरण उघड! वैद्यकीय अधिकारी रंगेहात अटक
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक...
पिंपरीत तरुणाची आत्महत्या : ब्लॅकमेलिंगमुळे घेतला टोकाचा निर्णय; दोन आरोपींना अटक
पिंपरी : सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीने त्रस्त झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिंपरी येथील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून...
अरिजित सिंगच्या कार्यक्रमामुळे देहूरोडमध्ये वाहतूक ठप्प : वाहनांच्या लांबच लांब रांगा,...
पुणे, १७ मार्च २०२५ : प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमामुळे देहूरोड परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा...
पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची मागणी –...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ठाम भूमिका घेत मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची...
पवना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न; जलसंपदा मंत्र्यांची विधानपरिषदेत कबुली
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना आणि खडकवासला धरणांच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत स्पष्ट...
रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई
राज्यातील पवना, इंद्रायणी आणि मुळा-मुठा नद्यांमध्ये रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत...
भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलासाठी नवीन डेडलाईन; १० एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे आदेश!
लोणावळा शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील शेळके,...