Tag: #महाराष्ट्रसरकार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवणूक? बेमौसमी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईत प्रचंड विसंगती!
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बेमौसमी पावसाने आणि अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीची भरपाई देताना...
माधुरी हत्ती परत येणार! मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांना मोठा शब्द, सरकारकडून हालचालींना वेग
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील ‘महादेवी उर्फ माधुरी’ हत्तीच्या परताव्याबाबत कोल्हापूरकरांचे मनोबल उंचावणारी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय...
रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई
राज्यातील पवना, इंद्रायणी आणि मुळा-मुठा नद्यांमध्ये रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत...
